महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सवी वर्षा साजरा करणे हा प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्टा आहे. हा सुवर्णा महोत्सव मोठया जल्लोषा मध्ये साजरा व्हावा ही प्रत्येक मराठीमाणसाची अपेक्ष्या होती. अपेक्षेप्रमाणे मोठ्या उत्साहात महाराष्ट्राचा सुवर्णा महोत्सव धुमधदक्यातसाजरा होत आहे. याचा आनंद असला तरी प्रत्येक पक्षा वेगवेगळ्या स्तरावर हे कार्यक्रम साजरा करूनआपला पक्ष कश्याप्रकारे खरा कार्यक्रम साजरा करत आहेत. हे दाखवण्याची कसरत करीत आहेत. शिवसेन, मनसे, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा यासारख्या सर्व पक्ष्यानी आपले सर्व मतभेद विसरून महाराष्ट्राचा हा सुवर्णा महोत्सव
एकत्र पणे साजरा करणे गरजेचे होते. राबवले गेलेले अनेक उपक्रम चांगले आहेत. मात्रा शिवसेनमनसेला शहा देते. तर नव्या उपक्रमांची सुरवात करून आघाडीला देखील वाटते की आपणच महाराष्ट्राचेभाग्यविदाते आहोत असेच वाटत आहे. उपक्रम चांगले असले तरी ते असंयुक्त पणे साजरा होत असल्यामुळे मराठी माणसासाठी ते खूप घातक आहेत असे मला वाटते. एक तरी कार्यक्रम एकत्र व्हावा असे मनापासून वाटते. सर्व वाचकांना.............................
एकत्र पणे साजरा करणे गरजेचे होते. राबवले गेलेले अनेक उपक्रम चांगले आहेत. मात्रा शिवसेनमनसेला शहा देते. तर नव्या उपक्रमांची सुरवात करून आघाडीला देखील वाटते की आपणच महाराष्ट्राचेभाग्यविदाते आहोत असेच वाटत आहे. उपक्रम चांगले असले तरी ते असंयुक्त पणे साजरा होत असल्यामुळे मराठी माणसासाठी ते खूप घातक आहेत असे मला वाटते. एक तरी कार्यक्रम एकत्र व्हावा असे मनापासून वाटते. सर्व वाचकांना.............................